पोस्ट्स

2016 पासूनच्या पोेस्ट दाखवत आहे

किचन

  १)       किचन मध्ये जेवण बनवताना चेहरा नेहमी पूर्वेकडे असनं सर्वात चांगलं, जर पूर्वेकडे नाही मिळाला तर उत्तरेला चेहरा गेला तरी चालेल.      २)       किचनच्या दक्षिणेला सर्वात जास्त वजन देणे गरजेच आहे.      ३)       किचनच्या पश्चिमेला second priority देणे (वजन ठेवण्यासाठी )      ४)       किचनच्या पूर्वेची wall जेवढी मोकळी ठेवता येईल तेवढी ठेवणे ,उत्तरेची wall पण ओपन ठेवणे.        ५)       किचन मध्ये ग्रोसरी (धान्य साठवण) हे नेहमी दक्षिण-पश्चिमेला ठेवणे, हे रोज वापरायचे धान्य ठेवणे.       ६)       किचन ची crokery पूर्व-उत्तर भागातच ठेवणे .       ७)       किचनच्या वायव्य भागात आपल्याला अन्न धान्याचा थोडा साठा तरी display ला पाहिजे. उदा: तांदूळ, गहू, मसाले पदार्थ, डाळी इ.      ...

द्वार भेद

आज शहरातील बहुतांशी सर्वच घरे द्वारभेद या दोषाने युक्त आहेत. त्यामुळे प्रत्येक घरात काहीना काही तरी अडचणी निर्माण होतातच होतात. अडचणींच्या मागची कारणे काय हे माहित नसल्यामुळे आज प्रत्येक जण हताश-निराश झाला आहे.  वास्तू-शास्त्रामध्ये सुखी जीवनासाठी बऱ्याच सोप्या उपाय योजना सुचविल्या आहेत. प्रत्येकाने त्या समजून घेवून उपाय योजना केल्यास नक्कीच त्यांच्या जीवनात सुधारणा होईल. द्वारभेद म्हणजे नक्की काय ते आपण समजून घेवूया.  १) मुख्य दरवाजासमोर मोकळी जागा असणे गरजेचे आहे, म्हणजे पूर्वीच्या भाषेत आंगण असणं होय. कारण मुख्य दरवाजातून (प्रवेशद्वारातून) आपल्या घरात विशिष्ट प्रकारची positive energy म्हणजे लक्ष्मी येत असते, येणारी लक्ष्मी ही राजमार्गाने आली पाहिजे, सन्मानाने आली पाहिजे. २) आपल्या दरवाजासमोर दुसऱ्याचा प्रवेशद्वार चालत नाही, ते वास्तुशास्त्रास मान्य नाही, जागा मोकळी पाहिजे. ३) मुख्य प्रवेशद्वारासमोर चढता-उतरता जिना चालत नाही, चढता जिना असेल तर अडचण त्यात झाली पाहिजे, उतरता जिना असेल तरी चालत नाही, कारण खाली खड्डा आला, नुकसान जास्त होते. ४) दरवाजासमोर किंव...

सुखी संसाराची गुरुकिल्ली

सुखी संसाराची गुरु किल्ली पत्नी :- अहो ऐकलं का, येताना भाज्या आणा आणि हो किराणावाल्याचे पैसेही राहिले आहेत तेही देवून या , परवा इस्त्रीला कपडे दिले होते तुमचे पण त्या इस्त्रीवाल्याने अजून कपडे दिले नाहीत, उद्या तुम्हाला ऑफिसला घालून जाण्यासाठी एकही ड्रेस नाही, नाहीतर ऐनवेळी आकांड-तांडव कराल, तेव्हा इस्त्रीवाल्याला अजून ड्रेस का नाही दिले असेहि विरून या, ऐकताय ना, मी काय सांगितले ते. पती :- हो ग बाई, कान देवून ऐकतोय, त्याशिवाय काय करू शकतो. अजून काही राहिलं का सांगायचं. पत्नी :- अरेच्चा एक सांगायचं विसरलीच की, अहो आज जाधव काकूंच्या नातवाचा वाढदिवस आहे, आपल्याला त्यांनी आवर्जून बोलावलं आहे, जेवण सुद्धा आहे आज त्यांच्याकडे, उगाच फुकटच खावून गेले असे नको वाटून द्यायला, तर मग एक छानसं छोटस गिफ्टहि घेवून या. पती :- बर बर, आणतो. आता एका तासात निघेन ऑफिस मधून, मार्केट मध्ये गेलो की फोन करतो तुला (आणि फोन कट करतो). पती (स्वता:शी) :- देवा गणपती बाप्पा, किती हा त्रास पुरुषांना, हो हो खासकरून लग्न झालेल्या पुरुषांना. एकीकडे ऑफिसच टेन्शन आणि एकीकडे बायकोच, आज काय कामे सांगते ...